एआयचे ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज”* *कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचे पत्रकारांना आवाहन
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून कार्यशाळेचा प्रारंभ झाला, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.राजेंद्र गोणारकर यांनी केले. या कार्यशाळेस विद्यापीठ...
