सावित्रीबाई नंतर आजहीअनेक महिला उन्नती पासून वंचित आहेत’ :डॉ. राजेंद्र गोणारकर
नांदेड: आज आपण इतकी वर्ष झाले सावित्रीबाई फुले जयंती साजरी करतो, परंतु महिलाच्या स्थितीमध्ये अपेक्षित प्रमाणात बदल झालेला नाही,” असे विधान डॉ. राजेंद्र गोणारकर (माध्यमशास्त्र...
