प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चार चिमुकल्यांचा बळी; कुटुंबीयांना २० लाख मदत द्या — डॉ. मुजाहिद खान
नांदेड | प्रतिनिधी शहरातील देगलूर नाका परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. या घटनेची...
