मुंबई:
अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच आज संपूर्ण महाराष्ट्रात सुट्टी आहे. अजित पवार लोकनेते होते, संघर्षशील नेतृत्व होते, कोणत्याही परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारे व्यक्तीमत्व होते, दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला, अशा शब्दात फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आह
