स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून कार्यशाळेचा प्रारंभ झाला, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.राजेंद्र गोणारकर यांनी केले. या कार्यशाळेस विद्यापीठ परिक्षेत्रातील पत्रकारांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती.
—————————
